Category Announcements

एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.             मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या…

गाथा वीर हिंदू योद्धांची कार्यक्रम ३१ मार्च रोजी आयोजन

नंदुरबार:  हिंदु सेवा सहाय्य समिती आयोजित ‘गाथा वीर हिंदू योद्धांची’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार ३१ मार्च रोजी डॉ काणे गर्ल्स हायस्कूल मैदानावर सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. प्रमुख वक्ते म्हणून श्री राजा महाराज शेंडे, हिंगणघाट उपस्थित राहून ते सत्य…

कॉंग्रेसने नाशिक लोकसभेची जागा मैत्रीपूर्ण पद्धतीने लढावी

नाशिक : लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढण्याची तयारी असतांना सांगली,भिवंडी,मुंबई येथील जागा मैत्रीपूर्ण पद्धतीने लढत असल्यास नाशिक लोकसभेची जागा देखील लढवावी अशी मागणी कॉंग्रेस उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे…

केंद्र पुरस्कृत योजना (भाग-२) जिल्हा परिषद सेस योजना

ZP representative image

Team DGIPR Oct 16 योजना क्र. 1  – बायोगॅस  बांधणीकरिता पूरक अनुदान देणे. योजनेचा उद्देश :- केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस योजनेंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी केंद्र शासनाकडून लाभार्थींना अनुदान दिले जाते. मात्र बायोगॅस सयंत्र बांधकामासाठी  रेती, सिमेंट, पाईपलाईन, वाळू, शेगडी, बांधकाम मजूरी इत्यादीचा खर्च जास्त येतो. जादा खर्चामुळे लाभार्थी सयंत्र बांधण्यापासून परावृत्त होतो. तो पारंपारिक लाकूड-शेणगोळया पारंपारिक पध्दतीकडे वळतो.…

कांदा खरेदी तातडीने सुरू कर

मुंबई, दि. २६ : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी, अशी लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिल्ली येथे २९ सप्टेंबरला बैठक घेऊन योग्य तो निर्णय…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ

मुंबई, दि. ६ : राज्य शासनाने  कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  १ फेब्रुवारी  ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत  विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या…

शेतकऱ्यांना केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसानभरपाई

मुंबई, दि. ५ : जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सी.एम.व्ही. (कुकुंबर मोझंक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसानापोटी  १९ कोटी ७३ लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश  मदत व पुनर्वसन…

जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन – बनसोडे

लातूर, दि. 4 (जिमाका) : सप्टेंबर महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्यास पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यासाठी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या चाऱ्यापर्यंतचे नियोजन जिल्हा प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे करावे, असे आदेश क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज…

किसान क्रेडिट कार्डमुळे ग्रामीण बळकटी – रुपाला

Team DGIPR Sep 4 मुंबई, दि. ४ : देशातील पशुपालक आणि मच्छिमार यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण अधिक सुलभतेने व्हावे यासाठी बॅंकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. कारण यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम…