बहुगुणी राजगिरा

Team DGIPR Sep 4 भारतीयांसाठी श्रावण महिना विशेष असतो. श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्ये, व्रत, उपवास केले जातात. उपवासासाठी राजगिरा अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राजगिरा महत्त्वाचा आहे. राजगिरा हे आहार शास्त्रानुसार सुपर फूड मानले जाते. राजगिरा पिकाचे महत्त्व राजगिरा ही अत्यंत बहुपयोगी व पौष्टिक वनस्पती असून जागतिक पातळीवर या पिकास उत्कृष्ट अन्न म्हणून घोषित केलेले आहे.शरीरासाठी अत्यंत गुणकारी असल्याने ‘सुपर फुड’ म्हणून प्रचलित आहे. राजगिरा ग्लुटेन फ्री, फायबरने युक्त आहे. त्यामुळे वजन कमी करण्यास उपयुक्त, हाडाच्या मजबुतीसाठी वापर, विटँमिन सी भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केस व हिरड्यांच्या  विकारांवर उपयुक्त आहे. स्तनदा  मातांसाठी दुग्धवाढी करिता उपयुक्त ठरतो. राजगिऱ्यामधील  रक्तस्तंभक गुणधर्म   रक्तस्त्राव…

धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा – अनिल पाटील

Team DGIPR Sep 4 जळगाव दि. ४ सप्टेंबर (जिमाका):-* गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जिल्ह्यातील २६ महसूल मंडळात पावसाने २१ दिवसांपेक्षा जास्त खंड दिला आहे. अशा गावांमध्ये पाणी, चारा उपलब्धतेचा आढावा घेऊन मदत उपलब्ध करून द्यावी. असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई  आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील बोलत होते. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

टोमॅटो पिकावरील कीड व रोग एकात्मिक व्यवस्थापन

टोमॅटो पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होते.  परंतु, हे रोग येऊ नयेत म्हणून पूर्वनियंत्रणाचे उपाय करुन प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. विषाणुजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी माशी, मावा या किडीमार्फत होतो. विषाणुंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर औषधांचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे किडीमार्फत होणारा प्रसार थांबविणे हाच एक उपाय आहे. या रोगाची लागण रोपवाटिकेपासून पिकाच्या वाढीपर्यंत केव्हाही होते म्हणून त्याच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासूनच काळजी घेणे महत्वाचे आहे. संचालक (फलोत्‍पादन) डॉ. कैलास मोते यांनी टोमॅटो पिकांवरील कीड आणि रोगाचे नियंत्रण कसे करावे याबाबत दिलेली माहिती…. टोमॅटो पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी रोपवाटिकेत रोप…

सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे.  त्याच्या शेतातील केशर आंबा निर्यातीस आवश्यक सर्व निकषाची पात्रता सिद्ध करीत गेल्या दोन वर्षात श्री. बाबर यांनी आंबा परेदशात निर्यात केला आहे. यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. याची दखल सातारा जिल्हा परिषदेने घेऊन कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. जे.के. बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांची ही यशकथा…. शेतकरी विविध पिकांसाठी शेतात रासायनिक खतांचा वारेमाफ वापर करीत असून रासायनिक खते व किटकनाशकांमुळे जमिनीचा पोत खराब होतो व खर्चही अधिक आहे या उलट जर शेतकऱ्यांनी…

Tribal Cultural Building at Nandurbar : Dr Gavit

Nandurbar (Aug 30) Nandurbar was created as the first tribal dominated district in the state on this date exactly 25 years ago. During the Silver Jubilee celebrations of the district, the multicultural face of Nandurbar will be exposed to the world through the construction of tribal cultural building and memorials of Veer Eklavya and Bhagwan Birsa Munda will be erected in Nandurbar city. Tthe administration has been instructed to submit a report on the matter within eight days, stated Dr Vijayakumar Gavit, Guardian Minister of Nandurbar District. Dr. Gavit was speaking during the review meeting of the construction of tribal…

राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था

सुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता मुंबई, दि. ३० : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी महाविद्यालये सुरु करता येणार आहेत.            महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य…

Take care of animals in Monsoon : Mukne

Mumbai (Aug 4) Animal husbandry, which aims at providing fertilizer for agriculture and healthy food like milk for the people, has taken a commercial form today. Accordingly, farmers and livestock keepers should take care of their animals during monsoons and epidemics by check up and vaccinating them from time to time, said Dr. Additional Commissioner of Animal Husbandry Department. Sheetal Kumar Mukne through the program ‘Dilkhulas’.As the monsoon affects human health so does animal health. Keeping this in mind, it is equally important for animal husbandry or farmers to take some preventive measures. At present, the animal husbandry department is…

Skill Prog ‘Sarathi’ for Maratha candidates

Mumbai (Aug 4) The Chhatrapati Shahu Maharaj Institute of Research Training and Human Development (SARATHI) has been entered into a memorandum of understanding for the year 2022-23 with Maharashtra State Skill Development Society to provide employment and self-employment through skill development training for candidates in the target group of SARTHI. Rabindra Suravase, Assistant Commissioner of District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center of Mumbai suburb has urged that maximum number of candidates should take advantage of this scheme.Efforts will be made to make a total of 20,000 candidates of the target group of ‘Sarathi’ namely Maratha, Kunbi, Maratha-Kunbi and…